शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कांद्याचे नियमित लिलाव सुरू ठेवा, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:49 IST

नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित ...

ठळक मुद्देपावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही.जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते.

नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित सुरू नसल्यास शेतकºयांचे नुकसान होऊ शकते. त्यातही गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही. त्यामुळे रोजच्या रोज बाजारात कांदा विक्रीस आणत आहे. आता कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे आणि त्याअनुषंगाने कांदा व्यापारी वर्गाने लिलाव न करण्याची घेतलेली भूमिका त्यांचा प्रश्न आहे. मात्र यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते. जिल्ह्यातील सर्व १४ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालकांनी व सभापतींनी कांद्याचे त्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमित लिलाव सुरू राहतील, याच्या सूचना प्रशासनाला कराव्यात, अशी मागणीही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.