शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कांद्याचे नियमित लिलाव सुरू ठेवा, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:49 IST

नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित ...

ठळक मुद्देपावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही.जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते.

नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित सुरू नसल्यास शेतकºयांचे नुकसान होऊ शकते. त्यातही गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही. त्यामुळे रोजच्या रोज बाजारात कांदा विक्रीस आणत आहे. आता कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे आणि त्याअनुषंगाने कांदा व्यापारी वर्गाने लिलाव न करण्याची घेतलेली भूमिका त्यांचा प्रश्न आहे. मात्र यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते. जिल्ह्यातील सर्व १४ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालकांनी व सभापतींनी कांद्याचे त्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमित लिलाव सुरू राहतील, याच्या सूचना प्रशासनाला कराव्यात, अशी मागणीही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.