शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी वाचवा कॉँग्रेसचा ठिय्या : तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:42 IST

सिन्नर : आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमणे होत असून समाजाची दफनभूमी वाचविण्यासाठी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

सिन्नर : आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमणे होत असून समाजाची दफनभूमी वाचविण्यासाठी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, राजकिरण नाईक, जानकाबाई नाईक, शिल्पा नाईक, संगीता मोरे, किसन हांडगे, किशोर कुंवर यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. संगमनेर नाक्यावरील हिंदू, मुस्लीम व भिल्ल समाजाची स्मशानभूमी आहे. आदिवासी भिल्ल समाजातील काहीजण अग्निडाग देतात तर गरीब कुटुंबातील काहीजण दफनविधी करतात. मात्र या जमिनीवर अतिक्र मणे होत असल्याची तक्रार कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार व मुख्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.शहर व तालुक्यात आदिवासींच्या जमिनी धनदांडगे बळजबरीने हिसकावून घेत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आदिवासींना शासनाकडून मिळालेल्या जमिनी काही बिल्डर विसार पावती व साठेखत करारनामा करुन जमिनीचे बेकायदा व्यवहार करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सहा-सात वर्षे उलटून व्यवहार पूर्ण करत नाही. आदिवासींची अडवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ठिय्या आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेतील अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर तहसीलदार गवळी यांची भेट घेऊन मागण्या मांडण्यात आल्या.

टॅग्स :Strikeसंप