शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

नववीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे ...

गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे शक्य झाले नाही. दरम्यान, मूल्यमापन करण्यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्यांची वीस गुणांची चाचणी घेण्याची अट घातलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे चाचणीचे पेपर देऊन त्यांची चाचणी घेण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. परंतु कोरोना महामारीचा कालखंड असताना विद्यार्थ्यांशी संपर्क कमीत कमी यावा, या अपेक्षेने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन चाचणीसाठी पेपर देऊन चाचणी घ्यायची आणि नंतर पेपरचे संकलन करून मग निकाल बनवणे शिक्षकांच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह होणार नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्याच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याबद्दल शासनाने ठळक अशा पद्धतीची उपायोजना किंवा निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.