शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नववीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे ...

गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे शक्य झाले नाही. दरम्यान, मूल्यमापन करण्यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्यांची वीस गुणांची चाचणी घेण्याची अट घातलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे चाचणीचे पेपर देऊन त्यांची चाचणी घेण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. परंतु कोरोना महामारीचा कालखंड असताना विद्यार्थ्यांशी संपर्क कमीत कमी यावा, या अपेक्षेने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन चाचणीसाठी पेपर देऊन चाचणी घ्यायची आणि नंतर पेपरचे संकलन करून मग निकाल बनवणे शिक्षकांच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह होणार नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्याच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याबद्दल शासनाने ठळक अशा पद्धतीची उपायोजना किंवा निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.