शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नववीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे ...

गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे शक्य झाले नाही. दरम्यान, मूल्यमापन करण्यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्यांची वीस गुणांची चाचणी घेण्याची अट घातलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे चाचणीचे पेपर देऊन त्यांची चाचणी घेण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. परंतु कोरोना महामारीचा कालखंड असताना विद्यार्थ्यांशी संपर्क कमीत कमी यावा, या अपेक्षेने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन चाचणीसाठी पेपर देऊन चाचणी घ्यायची आणि नंतर पेपरचे संकलन करून मग निकाल बनवणे शिक्षकांच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह होणार नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्याच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याबद्दल शासनाने ठळक अशा पद्धतीची उपायोजना किंवा निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.