शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

जलस्रोत कोरडे असल्याने चिंता कमी

By admin | Updated: September 30, 2014 22:16 IST

पाऊस : येवल्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा

येवला : या तालुक्यातील पूर्वोत्तर भागातील १३ ते १५ खेड्यांचा परिसर अद्यापही जलस्रोत कोरडेच असल्याने आता परतीचा पाऊस तरी आमचे जलस्रोत भरेल अशी अपेक्षा धरून आहे.सध्या या भागातील पिके हलक्या पावसावर तग धरून आहेत. या परिसरात दोन मोठे पाऊस वगळता पावसाच्या रिमझिम सारीच चालू आहे. परंतु पालखेड लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र ओव्हरफ्लोचे पाणी आल्याने आनंदित आहे. पालखेडच्या लाभक्षेत्रातील सारे शिवार अन् शेताच्या आसपास असलेले सारे खड्डे पाण्याने भरले आहे.राजापूर, खिर्डीसाठे, नगरसूल, लिहत, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, ममदापूर, कोळगाव, वाईबोथी, भारम, न्याहारखेडे, रेंडाळे या गावातील जलस्रोत अद्याप कोरडे आहेत. डोंगरगावचा धरणात जलसाठा अद्यापही केवळ ५ ते १० टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या परिसरातील ८ ते १० गावांतील विहिरीच्या भविष्यातील पाणीस्रोत अधांतरी आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पतीच्या कालावधीत सध्या तालुक्यात पोषक असे वातावरण तयार झाले आहे. राजस्थानपासून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, पंजाब, हरयाणा, गुजरात, राज्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या काही भागांत मान्सूनचा पाऊस अति समाधानकारक झाला असून, बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.पण येवल्याच्या पूर्वोत्तर भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)