शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वीज देयके  दोन टप्प्यात भरण्याची सवलत द्यावी ; ग्राहकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:15 IST

लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर वीज बीलांची देयके कशी अदा करायची असा प्रश्न ग्राहकांसमोर निमार्ण झाला आहे. 

ठळक मुद्दे ग्राहकांची विजबिलात सवलत देण्याची मागणी दोन टप्प्यात बील भरण्याची सवलत मिळावीलॉगकाऊनमुळे सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत

नाशिक : कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर वीज बीलांची देयके कशी अदा करायची असा प्रश्न ग्राहकांसमोर निमार्ण झाला असून वीज देयके अदा करणे अडचणीचे होत असल्याने महावितरणकडून दोन टप्प्यात वीजबीलांची देयके अदा करण्याची सवलत द्यावी अशी मागणी नाशिकरांकडून होत आहे. सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत दोन महिन्यात कडेकोट लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे नोकरदार वर्गातील अनेक नागरिकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर अनेकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आली आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंदेही लॉकडाऊनमुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आथिर्क अडचणींचा सामना करावा लागत अशा परिस्थितीतच महावितरणने वीज बीलांचे वितरण करून देयके अदा करण्याचे आवाहन करीत वसुलीला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे महावितरणने गेल्या दोन महिन्यांत सरासरी वीजबीलांचे वितरण केले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा निर्माण होणार आहे. त्यामुळे दोन टप्प्यात वीज देयके भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.