शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजीपाल्याचे दर कोसळल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:46 IST

खमताणे : महिन्याभरात भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

ठळक मुद्देखमताणे : आवक वाढल्याचा परिणाम? शेतकरी हवालदिल

खमताणे : महिन्याभरात भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.मेथी १० रूपयांना ३ जुड्या अशी विक्री होत आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासुन तालुक्यातील खमताणेसह मोसम पट्यात बहूंताश भागात लागवड केली जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाला बाजारात येतो. यामुळे भाजीपाल्यांचे दर हळूहळू कमी होत जातात. मात्र दुष्काळाची दाहकता दिससेंदिवस वाढतच असल्याने शेतकऱ्यांच्या दु:खात भर पडत आहे.पाण्याची वानवा, शेतकरी कोथंबीर, मेथी, गाजर, मुळा, पालक शेपू आदी पिके घेत आहेत. महिनाभरातच भाजीपाला काढणीला येतो. या वर्षी पाण्याची कमतरता भासत आहे. त्यातच कुठल्याच मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतशिवार लवकरच मोकळी झाली आहे.इतर वर्षीपेक्षा यंदा भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. शेतकरी भल्या पहाटेपासुन रात्री उशिरापर्यत भाजीपाला विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचा दर कोसळल्याचे दिसते. शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारपेठेत घेऊन जातो. परंतू सध्या दर घसरलेले असतानाही काहीजण घासाघीस करून उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात. भाजीपाला लागवड केली असुन, सध्या दर पडले असल्याने भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत आहे.- अमीत बागुल, शेतकरी.