शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ंएटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता

By admin | Updated: July 3, 2017 01:00 IST

नाशिक : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवेश मिळतो याकडे लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो याकडे लक्ष असताना जे विद्यार्थी एटीकेटीमध्ये प्रवेशास पात्र आहेत त्यांना मात्र अजूनही प्रवेशाची चिंता आहे. या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज स्वीकारले गेले नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित अशा महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय जेथे आॅफलाइन प्रवेश आहेत अशा महाविद्यालयांनीदेखील प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येपेक्षा दहा पटीने अधिक अर्ज प्राप्त झाल्याने अशा ठिकाणी प्रवेशाची मोठी स्पर्धा असणार आहे. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ठराविक महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्यामुळे ठराविक महाविद्यालयांमध्येच मोठी गर्दी असणार आहे. अशावेळी एटीकेटी पात्र उमेदवारांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना सवलत मिळूनही त्यांना प्रवेश मिळेलच याची फारशी शाश्वती नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अकरावीसाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र एटीकेटी म्हणजे अकरावी प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था नसल्याने या विद्यार्थ्यांना गृहीत न धरता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचाच अर्थ प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयांचे सर्व प्रवेश पूर्ण झालेले असतील शिवाय काही विनाअनुदानित तुकड्यांना देखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तातडीने अतिरिक्त तुकडीदेखील मंजूर होऊ शकते. परंतु हा सारा खटाटोप गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठीच राहणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना कोटा पद्धतीनेही प्रवेश दिला जाऊ शकतो.