शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

संगणक प्रिचालकांचा संप सात दिवसांपासून सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 18:58 IST

संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मानोरी : संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे.शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत राज्य शासन प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत कामबंदच ठेवणार असल्याची माहिती येवला तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सोपान सुराशे यांनी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या संगणक परिचालक आंदोलनात आयटी महामंडळात समाविष्ट करणे, चौदाव्या वित्त आयोगातून मानधन न देता थेट राज्य शासनाने मानधन देण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु आठ महिने उलटूनही याबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने संगणक परिचालकांकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सध्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत चालल्या असून त्यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागनी नागरिकांनीही केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार