शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संगणक प्रिचालकांचा संप सात दिवसांपासून सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 18:58 IST

संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मानोरी : संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे.शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत राज्य शासन प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत कामबंदच ठेवणार असल्याची माहिती येवला तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सोपान सुराशे यांनी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या संगणक परिचालक आंदोलनात आयटी महामंडळात समाविष्ट करणे, चौदाव्या वित्त आयोगातून मानधन न देता थेट राज्य शासनाने मानधन देण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु आठ महिने उलटूनही याबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने संगणक परिचालकांकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सध्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत चालल्या असून त्यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागनी नागरिकांनीही केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार