शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

विंचूर येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याची तक्र ार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 21:20 IST

विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे.

ठळक मुद्देकामाचा दर्जा खालावत गेल्याचे सांगितले जाते.

विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे.जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पुंड-राऊत वस्ती जवळील बंधारा दुरु स्तीसाठी शासनाने पाच लाख रु पये निधी मंजुर केला. परंतु सदर बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधण्यात आलेल्या बंधाºयाला हाताने घासले असता त्याची सिमेंट वाळु निखळुन पडुन खड्डा पडत आहे.बांधकामामध्ये वाळु ऐवजी मातीचे प्रमाण जास्त वापरले आहे. तर सिमेंट खुपच कमी वापरले असल्याने बांधण्यात आलेला बंधारा हा पहिल्याच पावसात वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम घेतलेली संस्था स्वत: काम न करता इतरांकडुन काम करु न घेत असल्याने कामाचा दर्जा खालावत गेल्याचे सांगितले जाते.अशा प्रकारच्या बांधकामाची कोणत्याही अधिकरी वर्गाकडुन पाहणी करणे गरजेचे असते परंतु अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने अधिकारी कामाची पाहणी न करतांच बिल अदा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रु पयाचा निधी पाण्याबरोबर वाहुन जातो की काय अशी अवस्था आहे. या कामाची वरीष्ठांकडुन चौकशी करु न कारवाई करावी अन्यथा विंचुर तिनपाटीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भास्कर राऊत, सुनिल ताजणे, सिताराम पुंड, बाळासाहेब पुंड, तुकाराम जाधव, निवृत्ती राऊत आदींसह नागरीकांनी दिला आहे.