शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

आयुक्त : नोव्हेंबर १४ नंतरच्या प्रकरणांचे वर्गीकरण

By admin | Updated: September 18, 2016 00:38 IST

‘कपाट’प्रकरणी बेकायदेशीर बांधकामास अभय नाही

नाशिक : शासनाकडून विकास नियंत्रण नियमावली मंजूर झाल्यानंतरच ‘कपाट’प्रकरणी ठोस निर्णय घेणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रकरणात ज्यांनी बेकायदेशीरपणे बांधकामे केली असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल आणि जी प्रकरणे नियमात बसतील ती नियमित करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.इमारत बांधकामातील ‘कपाट’प्रकरणी पर्याय शोधण्यासाठी आयुक्तांनी अभ्यासगटाची निर्मिती केली असून त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. सदर ‘कपाट’ प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आयुक्त कृष्ण यांनी सांगितले, विकास नियंत्रण नियमावली मंजुरीनंतरच याप्रकरणी निर्णय घेणे शक्य होणार आहे. नाशिक शहरात ‘कपाट’ प्रकरणामुळे किती पूर्णत्वाचे दाखले अडकले आहेत त्याची एकत्रित माहिती नगररचना विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ नंतरची प्रकरणांची माहिती घेण्याचे निर्देश नगररचना विभागाला देण्यात आले आहेत. ‘कपाट’ प्रकरणांची संपूर्ण माहिती हाती आल्याशिवाय पुढचा निर्णय घेता येणार नाही. या प्रकरणामुळे किती लोक बाधित झाले आहेत, किती प्रकरणांमध्ये पूर्णत्वाचे दाखले प्रलंबित आहेत, जुन्या विकास नियंत्रण नियमावलीवर आधारित किती प्रकरणे नियमित होऊ शकतील, नवीन टीडीआर धोरण आणि येणाऱ्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार किती प्रकरणे नियमित होतील याबाबतचे वर्गीकरण-विश्लेषण प्रत्येक प्रकरणनिहाय करावे लागणार आहे. त्यानंतरच जे नियमात बसू शकतील अथवा एफएसआयचे खूप मोठे उल्लंघन झाले नसेल, अशी प्रकरणे आयुक्तांच्या अधिकारात नियमित करता येऊ शकतील.