महेश गुजराथी चांदवडसातत्याने दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजला आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात मात्र होत नाही. तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईपासून मुक्त करावयाचे असेल तर कायमस्वरूपी ४४ गाव नळ पाणीपुरवठा योजनेसारखी योजना प्रभावीपणे राबविल्यास तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त होईल. तसेच या ४४ गाव योजनेतील त्रुटी दूर कराव्यात व या योजनेसारखीच एखादी पाणी योजना तालुक्यातील उर्वरित गावांसाठी राबविल्यास टॅँकरमुक्ती नक्कीच होऊ शकते.
पाणीटंचाईशी मुकाबला
By admin | Updated: May 4, 2016 23:12 IST