शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

थंडीची चाहूल; पहाटे धुक्याची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:42 IST

शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली असून, नाशिककरांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गार वारे आणि पहाटे पडणाºया धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: पहाटे आणि सायंकाळी थंडीची अनुभूती येत आहे.

नाशिक : शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली असून, नाशिककरांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गार वारे आणि पहाटे पडणाºया धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: पहाटे आणि सायंकाळी थंडीची अनुभूती येत आहे.  शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला तर कमाल तपमानाचा पारा ३२.४ अंशांवर स्थिरावला. सोमवारी किमान तपमान १९ अंश इतके होते. एकूणच तपमानात होणारी कमी-जास्त वाढ व हवामानात झालेला बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते, तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो. पहाटेदेखील थंडीची तीव्रता अधिक जाणवते; मात्र सूर्योदयानंतर उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात होते. दिवसभर आॅक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना जाणवत आहे. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.