शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: February 3, 2017 00:44 IST

राजापूर : रोहित्र जळाल्याचा परिणाम

 ममदापूर : येवला तालुक्यातील नेहमीच दुष्काळी म्हणून उत्तर-पूर्व भागातील लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परंतु सध्या विहिरीमध्ये पाणी असूनदेखील आठ दिवसांपासून गावातील नळाला पाणी नाही. मागील तीन महिन्यांत राजापूर येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र तीन वेळा जळाले आहे. येथील रोहित्र हे वारंवार जळते यामुळे गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी स्वतंत्र डीपी बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मोटार कनेक्शन जोडणी १५ एच असून, रोहित्र हे ६३ अश्वशक्तीचे आहे. तरी वारंवार रोहित्र जळण्यामागील कारण शोधणे गरजेचे असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. वर्षातून दोन ते तीन महिने नळाला पाणी नसूनदेखील ग्रामपंचायत संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी भरून घेते. नियमतिपणे नळाला पाणी सोडणे गरजेचे आहे.(वार्ताहर)