शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शहरातील कचरा थेट महामार्गावर

By admin | Updated: July 5, 2014 00:24 IST

शहरातील कचरा थेट महामार्गावर

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर झाला असला तरी महामार्गालगतच्या शहरातील घनकचरा महामार्गालगत आणून टाकला जात असल्याने या महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांसह महामार्गाचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महामार्गालगतची झाडे तोडल्याने प्रदूषणात वाढ झालेली असताना आता महामार्गालगतच्या शहरातील कचरा महामार्गावर आणून टाकला जात असल्याने वाहनचालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.इगतपुरी तालुक्यातील घोटी, इगतपुरी शहरासह बोरटेंभे, टाके, खंबाळे, माणिकखांब, मुंढेगाव पाडळी, गोंदे व वाडीवऱ्हे ही गावे महामार्गालगत येतात. यातील घोटी -इगतपुरी शहरासह औद्योगिक वसाहत असणाऱ्या गोंदे आणि वाडीवऱ्हे या चार गावांची लोकसंख्या व गावाचा आणि शहराचा विस्तार मोठा असल्याने स्थानिक नगरपालिका ग्रामपंचायत शहरातील घनकचरा रात्रीच्या वेळी संकलित करून घंटागाड्यांद्वारे महामार्गालगत आणून टाकतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ग्रामपंचायतीकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने कचरा सडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी येते. परिणामी या भागातून मार्गक्रमण करताना वाहनचालक आणि लगतच्या रहिवाशांना नाकावर रुमाल दाबून जावे लागते. घोटी शहरात चिकन विक्री करणाऱ्या दुकानातील मृत कोंबड्यांचे पिसे, अवशेष चिकन विक्रेते महामार्गावर फेकून देत असल्याने दुर्गंधी वाढत आहे.