शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

शहरातील बससेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:27 IST

ज्या चालक-वाहकांच्या बळावर शहरात बसेस धावत आहेत त्यांच्याच सुरक्षिततेचा अन् रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे मंगळवारी (दि.२२) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. परिणामी आगारामधून दुपारी एकही बस चालकांनी रस्त्यावर आणली नाही आणि प्रशासनाविरोधी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहर बसची चाके फिरली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

नाशिक : ज्या चालक-वाहकांच्या बळावर शहरात बसेस धावत आहेत त्यांच्याच सुरक्षिततेचा अन् रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे मंगळवारी (दि.२२) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. परिणामी आगारामधून दुपारी एकही बस चालकांनी रस्त्यावर आणली नाही आणि प्रशासनाविरोधी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहर बसची चाके फिरली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. शहर बससेवा बंद करण्याची भूमिका महामंडळाने घेतली असून, शहर बस तोट्यात असल्याचे दाखवून एकूण २०८ बसेसपैकी केवळ ८० बसेस रस्त्यावर धावत आहेत. ८० बसेसची महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी स्वनिर्णयाने कपात केली आहे. तसेच २५ ते ३० बसेस नादुरुस्त असल्यामुळे महामंडळाच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे बसेसची दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे चालक-वाहक यांना ‘ड्युटी’ मिळत नाही. त्यामुळे हजेरीवर जरी कर्मचाºयांची स्वाक्षरी असली तरी बस मिळाली नाही म्हणून त्या दिवसाचा पगार कापला जातो. ज्या चालक-वाहकाला बस मिळाली त्याच्या अन् प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येतो. कारण एका बसमध्ये ५० पेक्षा अधिक दुपटीने प्रवासी प्रवास करतात; मात्र याचे कुठलेही सोयरसूतक महामंडळाच्या अधिकाºयांना नसून नागरिकांसह चालक-वाहकांचा जीव धोक्यात घालण्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप चालक-वाहकांनी केला आहे.