शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

सीटू संघटनेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: December 23, 2016 00:38 IST

सीटू संघटनेचे धरणे आंदोलन

 नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी, हंगामी, रोजंदारी आदि कामगारांबाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सीटूच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने वायआयटी, अ‍ॅप्रेंटिस, बदली, मानधनावरील इत्यादी नावाने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सारखेच काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, महागाई भत्ता लागू आहेत तसेच तेच काम करणाऱ्या कामगारांना कायम कामगारांपेक्षा कमी वेतन देता येणार नाही, असा निकाल दिला आहे. औद्योगिक वसाहतीतील खासगी उद्योग, आस्थापनांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, नाशिक व मालेगाव महापालिका तसेच नगर परिषदा, नगरपंचायतीत कार्यरत कर्मचाऱ्यांवरदेखील अन्याय होत आहे आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ येथेही न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. या आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, कल्पना शिंदे, सिंधू शार्दुल, देवीदास अडोळे, शिवाजी भावले, हिरामण तेलोरे, विजया टिक्कल आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)