शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या भावना : समस्या त्याच खेड्याचे प्रश्न सुटेना आडगाव स्मार्ट कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:09 IST

आडगाव : महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल, अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती.

ठळक मुद्देया परिसराचा झपाट्याने विकास झालाआजही आडगावचा पाहिजे तसा विकास दिसून येत नाही

आडगाव : महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल, अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती पण अजूनही आडगाव ‘पारंपरिक गाव’ किंबहूना खेडेच राहिले आहे. या गावातील जुन्या वस्त्या, जुनी घरे, गावाची शिव अजूनही जशीच्या तशीच आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना आडगाव स्मार्ट कधी होणार? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे. आडगाव परिसराची नवीन ओळख नाशिक शहरात शिक्षणाचे माहेरघर म्हणून तयार झाली आहे. नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यात आडगावचा आजूबाजूचा परिसर रहिवासी झोनमध्ये असल्यामुळे जत्रा हॉटेल परिसर, कोणार्कनगर, सागर व्हिलेज, श्रीरामनगर, शरयू पार्क अशा नवीन वसाहती उभ्या राहिल्याने या परिसराचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे नवीन व्यवसाय या परिसरात तयार झाले. अनेक नवीन कॉलनी, वसाहती तयार झाल्या, पण तरी आजही आडगावचा पाहिजे तसा विकास दिसून येत नाही. अजूनही भारनियमन सुरू झाल्यांनतर १४ तास अंधारात काढावे लागतात त्यामुळे आम्ही नक्की महानगरपालिका क्षेत्रांत राहतो काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. आज गावात प्रत्येकाच्या घरात चारचाकी आहे, पण त्या चारचाकी गाड्या गावात फिरू शकतील असे मोठे रुंद रस्ते गावकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. अजूनही मळे परिसरात कच्चे रस्ते आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे, तर गावातील मुख्य रस्ता म्हणजेच जुना मुंबई-आग्रा महामार्ग अरुंद आहे. शिवाय अजूनही महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित नसल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. यासोबत अजूनही गावात आले की जुने दुकाने, टपºया बघायला मिळते.