शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंबड पोलीस ठाण्यात नागरिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:50 IST

‘केदार कुटुंबीयांना न्याय द्या’, ‘महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा’, अशी मागणी करत महावितरणकडून आर्थिक नुकसानभरपाईबाबत केल्या जाणाºया टाळाटाळच्या निषेधार्थ अंबड पोलीस ठाण्यात परिसरातील महिलांसह नातेवाइकांनी सोमवारी (दि.३०) ठिय्या आंदोलन केले.

सिडको : ‘केदार कुटुंबीयांना न्याय द्या’, ‘महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा’, अशी मागणी करत महावितरणकडून आर्थिक नुकसानभरपाईबाबत केल्या जाणाºया टाळाटाळच्या निषेधार्थ अंबड पोलीस ठाण्यात परिसरातील महिलांसह नातेवाइकांनी सोमवारी (दि.३०) ठिय्या आंदोलन केले. अखेरीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत संतप्त आंदोलकांची समजूत काढत शासननियमाने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांकडून लेखी स्वरूपात यावेळी हमी घेत तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शिवपुरी चौकात रविवारी विजेचा धक्का लागून केदार कुटुंबातील सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ, बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर महावितरणच्या अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन के दार कुटुंबीयांमधील मृतांच्या वारसदारास प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात तातडीची कुठलही मदत करण्यात आली नाही. सोमवारी महावितरणकडून याबाबत पुन्हा निष्काळजीपणा दाखविला

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेelectricityवीज