शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कोथिंबीर ४१ तर कांदा पात ३० रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:09 IST

टमाटा दर वाढले बाजार समितीमध्ये टमाट्याच्या दरात वाढ झाली असून येथे टमाट्याला ३५० ते १२५० रु जाळी याप्रमाणे दर ...

टमाटा दर वाढले

बाजार समितीमध्ये टमाट्याच्या दरात वाढ झाली असून येथे टमाट्याला ३५० ते १२५० रु जाळी याप्रमाणे दर मिळत आहे. वांगी, दुधी भोपळा, कारली , काकडी यांच्या दरात सुमारे दहा टक्कयांनी घसरण झाली आहे.

चौकट-

हापुसचे आगमण

नाशिक बाजार समितीत या सप्ताहात देवगड हापु अंब्याची आवक झाली. या अंब्याला २०० ते ३०० रुपये किलोचा दर मिळाला. संत्रा दरात वाढ झाली असून संत्रा ६० ते ९५ रुपये किलो दराने विकला जात आहे.

चौकट-

किराणा दर स्थिर

किराणा बाजारात ग्राहकी नसल्याने सर्वच मालाचे भाव स्थिर राहीले आहेत. येत्या काही दिवसांत बाजारात तेजी येण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.

कोट-

कंपण्यांनी भाव वाढवले नाही तसे ते कमीही केले नाहीत. व्यापाऱ्यांकडे पडुण असलेला माल काढण्यासाठी मंदिचा व्यवसाय करावा लागला. मार्च अखेरचे सावट बाजारावर आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. वाढत्या उन्हात भाजीपाला पिकवितांना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. उत्पादन खर्चही वाढला आहे. - रामचंद्र दौंडे, शेतकरी

कोट-

भाजीपाला महागला आहे. मागील काही दिवसांपासून तेलाचे दरही वाढले असल्याने सर्वसामांन्यांना खर्चाचे नियोजन करताना मोठी अडचण येते. शासनाने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. - रोहिणी गाडे, गृहीणी