शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोकसंवादात मुख्यमंत्र्यांची नाशिकला हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:40 IST

नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.

ठळक मुद्देशेतकरी हिरमुसले : कांद्याच्या प्रश्नावरून चर्चा टाळली

नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी खात्याचे अधिकारी व्यस्त होते. ज्या शेतकºयांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळाला अशा ‘समाधानी’ शेतकºयांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना काय बोलावे व काय बोलू नये याचे धडे देण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी संवाद साधणार असल्यामुळे सकाळी ८ वाजेपासूनच शेतकरी गावाहून जिल्ह्णाच्या मुख्यालयी पोहोचले. परंतु नियोजित वेळेत बदल करण्यात येऊन दुपारी पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तेथून लोकसंवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास बहुतांशी जिल्ह्यांशी संवाद साधला. उत्तर महाराष्टÑातील जळगाव व नगर जिल्ह्यांतील शेतकºयांना ‘हाल-हवाल’ विचारणाºया मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा पडली तर कृषी खात्याने आपले पितळ उघडले झाले नाही म्हणून समाधान व्यक्त केले. मुळात नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत असून, शेतकºयांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे, तर गावोगावी कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे.खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायमसरकारकडून अद्यापही कांद्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित करून व्यथा मांडल्यास सरकारचे हसे होण्याची शक्यता गृहीत धरूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे पाठ फिरविली. दुपारी २ वाजता हा संवादाचा कार्यक्रम चालला तोपर्यंत खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायम राहिली. या संवादापासून शासकीय अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले होते.

शेतकरी हिरमुसले : कांद्याच्या प्रश्नावरून चर्चा टाळलीलोकसंवादात मुख्यमंत्र्यांची नाशिकला हुलकावणीनाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी खात्याचे अधिकारी व्यस्त होते. ज्या शेतकºयांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळाला अशा ‘समाधानी’ शेतकºयांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना काय बोलावे व काय बोलू नये याचे धडे देण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी संवाद साधणार असल्यामुळे सकाळी ८ वाजेपासूनच शेतकरी गावाहून जिल्ह्णाच्या मुख्यालयी पोहोचले. परंतु नियोजित वेळेत बदल करण्यात येऊन दुपारी पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तेथून लोकसंवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास बहुतांशी जिल्ह्यांशी संवाद साधला. उत्तर महाराष्टÑातील जळगाव व नगर जिल्ह्यांतील शेतकºयांना ‘हाल-हवाल’ विचारणाºया मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा पडली तर कृषी खात्याने आपले पितळ उघडले झाले नाही म्हणून समाधान व्यक्त केले. मुळात नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत असून, शेतकºयांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे, तर गावोगावी कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे.खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायमसरकारकडून अद्यापही कांद्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित करून व्यथा मांडल्यास सरकारचे हसे होण्याची शक्यता गृहीत धरूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे पाठ फिरविली. दुपारी २ वाजता हा संवादाचा कार्यक्रम चालला तोपर्यंत खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायम राहिली. या संवादापासून शासकीय अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले होते.