शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

बदलत्या वातावरणाचा आंब्यावर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:22 IST

खामखेडा : देवळा-कळवण गिरणा नदीच्या काठावरील खामखेडा गावाच्या दोन्ही बाजुनी मोठया प्रमाणात आब्याच्या विविध प्रकारच्या झाडे असल्याने या भागात आब्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन येत आसे परंतु आब्याच्या झाडाची संख्या घटल्याने उत्पानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देखामखेडा : यंदा आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता

खामखेडा : देवळा-कळवण गिरणा नदीच्या काठावरील खामखेडा गावाच्या दोन्ही बाजुनी मोठया प्रमाणात आब्याच्या विविध प्रकारच्या झाडे असल्याने या भागात आब्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन येत आसे परंतु आब्याच्या झाडाची संख्या घटल्याने उत्पानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सघ्या गिरणा परिसरातील काही आब्याच्या झाडाना मोहर आला आसूनझाडाना कैरयाही लागल्या आहेत. काही झाडाना अजुन मोहर येणे बाकी आहे. या ढगाळ वातावरणामुळे आलेल्या मोहरावर व लागल्या कैर्यानवर व येण्याऱ्या मोहारावर मागे झालेल्या बेमौसमी वादळी वार्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी कळवण-देवळाच्या गिरणा नदीच्या काठावर आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात होती. म्हणून त्याला अमराई म्हणून म्हटले जात असे. या ठिकाणी शेंद्रया, दोडी, साखºया, पिठाल्या, भोपळया, कलम्या अशा चव, रंग आकारानुसार आंब्याच्या झाडाला नावे असत. या आमराईत गावाच्या प्रत्येक वाझ किंवा भाऊबंकीच्या आंब्याच्या झाडे लावली असायची. परंतु कालांतराने आंब्याच्या जुन्या झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली. परंतु त्यांच्या जागी नवीन झाडाची लागवड झाली नाही. आणि जी काही लागवड झाली. ती गावठी आंब्याची न होता. ती कलमी आब्यांची झाली असली तरी ती चवदार नाहीत. पूर्वी शेतातही भरपूर प्रमाणात आंब्याची झाडे असायची. त्यामुळे प्रत्येकाकडे भरपूर आंबे असायचे. परंतु शेतीचा विकास झाला. शेतातील आब्यांची झाडे काढून टाकली. त्यामुळे ऐके काळी शिवारात दांट दिसणारी आंब्याची झाडे आता शिवारात दिसत नाहीत. जी काही आहेत त्यांनी निसर्गाचा बदलत्या वातावरणाचा फटका बसतो, त्यामुळे याही वर्षी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (फोटशे मॅँगो ट्रि)