शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

दहावीच्या ‘भाषा’ विषय स्वरूपात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2015 21:52 IST

कल्पना शक्तीला वाव : प्रश्नपत्रिकेऐवजी आता कृतिपत्रिकां

मनोज वैद्य, दहिवड (ता. देवळा)भाषा विषयाचा धडा व कवितेवर प्रश्नोत्तरे देऊन विद्यार्थ्यांनी लिहिण्याच्या पारंपरिक सवयीस फाटा देऊन विद्यार्थ्याच्या विचारक्षमता व थेट कृतीला वाव देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने भाषा विषयाच्या परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे. दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका असे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे.दहावीच्या मराठी, हिंदी, संस्कृत, कन्नड यासह दहा प्रथम भाषा विषयाची परीक्षा पुढील वर्षापासून कृतिपत्रके आधारे घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा पाठांतराकडे असलेला कल कमी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. हा प्रयोग यंदा नववीसाठी सुरू करण्यात आला असून, पुढील वर्षी दहावीसाठी लागू करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रश्न सोडवताना विद्यार्थी अंदाज बांधून उत्तरे लिहितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांमध्ये खरोखर भाषाज्ञान कौशल्य आत्मसात केले की नाही? ते कळत नाही. त्यामुळे प्रश्नाऐवजी कृतीयुक्त प्रश्न विचारले जाणार आहेत. चालू पद्धतीत निबंधाला १० गुण होते. विद्यार्थी पाठांतर करून उत्तरे लिहीत असतात. मात्र आता एखादे वाक्य दिले जाईल. वाक्यावर विचार करून कल्पना-शक्तीचा वापर करून विद्यार्थ्याने वर्णन करण्याचे आहे. ज्ञान मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य व ज्ञान वाढविण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीसाठी तर पुढील वर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत राज्यभर अशाच प्रकार कृत्रिपत्रिका आधारित परीक्षा पद्धत सुरू होणार आहे.

भाषा        विद्यार्थिसंख्या    मराठी    - १२,६९,४९७हिंदी      - १२,५0,६0८    संस्कृत  - १,१५,२४0उर्दू       - ८४,३७२गुजराथी - ८४,३७२कन्नड   - २,९८६तेलुगु    - ७७९सिंधी     - ४0३