शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या ‘भाषा’ विषय स्वरूपात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2015 21:52 IST

कल्पना शक्तीला वाव : प्रश्नपत्रिकेऐवजी आता कृतिपत्रिकां

मनोज वैद्य, दहिवड (ता. देवळा)भाषा विषयाचा धडा व कवितेवर प्रश्नोत्तरे देऊन विद्यार्थ्यांनी लिहिण्याच्या पारंपरिक सवयीस फाटा देऊन विद्यार्थ्याच्या विचारक्षमता व थेट कृतीला वाव देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने भाषा विषयाच्या परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे. दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका असे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे.दहावीच्या मराठी, हिंदी, संस्कृत, कन्नड यासह दहा प्रथम भाषा विषयाची परीक्षा पुढील वर्षापासून कृतिपत्रके आधारे घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा पाठांतराकडे असलेला कल कमी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. हा प्रयोग यंदा नववीसाठी सुरू करण्यात आला असून, पुढील वर्षी दहावीसाठी लागू करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रश्न सोडवताना विद्यार्थी अंदाज बांधून उत्तरे लिहितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांमध्ये खरोखर भाषाज्ञान कौशल्य आत्मसात केले की नाही? ते कळत नाही. त्यामुळे प्रश्नाऐवजी कृतीयुक्त प्रश्न विचारले जाणार आहेत. चालू पद्धतीत निबंधाला १० गुण होते. विद्यार्थी पाठांतर करून उत्तरे लिहीत असतात. मात्र आता एखादे वाक्य दिले जाईल. वाक्यावर विचार करून कल्पना-शक्तीचा वापर करून विद्यार्थ्याने वर्णन करण्याचे आहे. ज्ञान मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य व ज्ञान वाढविण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीसाठी तर पुढील वर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत राज्यभर अशाच प्रकार कृत्रिपत्रिका आधारित परीक्षा पद्धत सुरू होणार आहे.

भाषा        विद्यार्थिसंख्या    मराठी    - १२,६९,४९७हिंदी      - १२,५0,६0८    संस्कृत  - १,१५,२४0उर्दू       - ८४,३७२गुजराथी - ८४,३७२कन्नड   - २,९८६तेलुगु    - ७७९सिंधी     - ४0३