शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

भारिनयमन वेळेत बदल करण्याचीमागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:02 IST

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारले

ठळक मुद्देभारनियमनाच्या निश्चित करण्यात आलेला कालावधी तेवढाच ठेऊन केवळ संध्याकाळी रात्री २ तास उशिरा वीज पुरवठा सुरु करावा आणि सकाळी २ तास उशिरा बंद करावी एवढी माफक अपेक्षा शेतकº्यांनी व्यक्त केली आहे म्हणजे रात्री १२ वाजता सुरु करु न सकाळी ८ वाजता बंद करण्यात यावा

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारलेवीज वितरण कंपनी ग्रामीण भागातील दर महिन्याला भारिनयम वेळेत बदल करत आहे.दि.१ नोव्हेंबर पासून पुन्हा बदल झाल्याने औरंगपूर सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाº्या भेंडाळी,औरंगपूर, बागलवाडी,महाजनपुर या गावांना रात्री १०वाजून१० मिनिटांनी वीज पुरवठा सुरु केला जातो. पहाटे ६वाजता वीज पुरवठा खंडित होतो. रात्रीच वीज येते आणि रात्रीच जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आहे शेतात पीक उभे आहे त्यांना पाणी देण्याची गरज आहे ,परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीती निर्माण झाली आहे, महाजनपुर येथे काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी पाच बिबटे पकडले आहे .अशा परिस्थितीत रात्री जागून पिकांना पाणी देता येत नाही घरातील वापराचे पाणी सकाळी भरण्याअगोदर वीजगायब होते दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.चार दिवसांपासून शेतकºयांचा संताप असल्याने सकाळी शेतकरी जमा झाले. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यालय बाहेरून बंद करून कर्मचाºयांना कोंडून घेतले. यावेळीकनिष्ठ अभियंता साताळे दाखल झाले .शेतकरी भाऊसाहेब कमानकर, दीपक कमानकर, शरद खालकर,गोरख खालकर, मच्छिंद्र खालकर, श्याम खालकर यांनी आपले मागण्या मांडल्या,यावेळी वेळेचे नियोजन केले जाते, स्थानिक पातळीवर निर्णय घेता येत नसल्याने आम्ही कोणताही बदल करू शकत नाही. पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना कळविण्यात येईल केवळ असे आश्वासन सताळे यांनी दिल्याने शेतकº्यांचे समाधान झाले नाही. यावेळी दोन दिवसात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला यावेळी शेतकरी उपस्थित होते