शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

भारिनयमन वेळेत बदल करण्याचीमागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:02 IST

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारले

ठळक मुद्देभारनियमनाच्या निश्चित करण्यात आलेला कालावधी तेवढाच ठेऊन केवळ संध्याकाळी रात्री २ तास उशिरा वीज पुरवठा सुरु करावा आणि सकाळी २ तास उशिरा बंद करावी एवढी माफक अपेक्षा शेतकº्यांनी व्यक्त केली आहे म्हणजे रात्री १२ वाजता सुरु करु न सकाळी ८ वाजता बंद करण्यात यावा

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारलेवीज वितरण कंपनी ग्रामीण भागातील दर महिन्याला भारिनयम वेळेत बदल करत आहे.दि.१ नोव्हेंबर पासून पुन्हा बदल झाल्याने औरंगपूर सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाº्या भेंडाळी,औरंगपूर, बागलवाडी,महाजनपुर या गावांना रात्री १०वाजून१० मिनिटांनी वीज पुरवठा सुरु केला जातो. पहाटे ६वाजता वीज पुरवठा खंडित होतो. रात्रीच वीज येते आणि रात्रीच जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आहे शेतात पीक उभे आहे त्यांना पाणी देण्याची गरज आहे ,परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीती निर्माण झाली आहे, महाजनपुर येथे काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी पाच बिबटे पकडले आहे .अशा परिस्थितीत रात्री जागून पिकांना पाणी देता येत नाही घरातील वापराचे पाणी सकाळी भरण्याअगोदर वीजगायब होते दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.चार दिवसांपासून शेतकºयांचा संताप असल्याने सकाळी शेतकरी जमा झाले. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यालय बाहेरून बंद करून कर्मचाºयांना कोंडून घेतले. यावेळीकनिष्ठ अभियंता साताळे दाखल झाले .शेतकरी भाऊसाहेब कमानकर, दीपक कमानकर, शरद खालकर,गोरख खालकर, मच्छिंद्र खालकर, श्याम खालकर यांनी आपले मागण्या मांडल्या,यावेळी वेळेचे नियोजन केले जाते, स्थानिक पातळीवर निर्णय घेता येत नसल्याने आम्ही कोणताही बदल करू शकत नाही. पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना कळविण्यात येईल केवळ असे आश्वासन सताळे यांनी दिल्याने शेतकº्यांचे समाधान झाले नाही. यावेळी दोन दिवसात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला यावेळी शेतकरी उपस्थित होते