शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

भारिनयमन वेळेत बदल करण्याचीमागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:02 IST

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारले

ठळक मुद्देभारनियमनाच्या निश्चित करण्यात आलेला कालावधी तेवढाच ठेऊन केवळ संध्याकाळी रात्री २ तास उशिरा वीज पुरवठा सुरु करावा आणि सकाळी २ तास उशिरा बंद करावी एवढी माफक अपेक्षा शेतकº्यांनी व्यक्त केली आहे म्हणजे रात्री १२ वाजता सुरु करु न सकाळी ८ वाजता बंद करण्यात यावा

सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारलेवीज वितरण कंपनी ग्रामीण भागातील दर महिन्याला भारिनयम वेळेत बदल करत आहे.दि.१ नोव्हेंबर पासून पुन्हा बदल झाल्याने औरंगपूर सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाº्या भेंडाळी,औरंगपूर, बागलवाडी,महाजनपुर या गावांना रात्री १०वाजून१० मिनिटांनी वीज पुरवठा सुरु केला जातो. पहाटे ६वाजता वीज पुरवठा खंडित होतो. रात्रीच वीज येते आणि रात्रीच जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आहे शेतात पीक उभे आहे त्यांना पाणी देण्याची गरज आहे ,परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीती निर्माण झाली आहे, महाजनपुर येथे काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी पाच बिबटे पकडले आहे .अशा परिस्थितीत रात्री जागून पिकांना पाणी देता येत नाही घरातील वापराचे पाणी सकाळी भरण्याअगोदर वीजगायब होते दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.चार दिवसांपासून शेतकºयांचा संताप असल्याने सकाळी शेतकरी जमा झाले. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यालय बाहेरून बंद करून कर्मचाºयांना कोंडून घेतले. यावेळीकनिष्ठ अभियंता साताळे दाखल झाले .शेतकरी भाऊसाहेब कमानकर, दीपक कमानकर, शरद खालकर,गोरख खालकर, मच्छिंद्र खालकर, श्याम खालकर यांनी आपले मागण्या मांडल्या,यावेळी वेळेचे नियोजन केले जाते, स्थानिक पातळीवर निर्णय घेता येत नसल्याने आम्ही कोणताही बदल करू शकत नाही. पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना कळविण्यात येईल केवळ असे आश्वासन सताळे यांनी दिल्याने शेतकº्यांचे समाधान झाले नाही. यावेळी दोन दिवसात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला यावेळी शेतकरी उपस्थित होते