शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

काचोर्लीच्या ग्रामस्थांची न्यायालयात धाव हरित न्यायाधिकरण: स्लॅब प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू

By admin | Updated: December 12, 2014 01:40 IST

काचोर्लीच्या ग्रामस्थांची न्यायालयात धाव हरित न्यायाधिकरण: स्लॅब प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू

  नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यास विरोध करणाऱ्या कार्चोलीच्या ग्रामस्थांनी आता पुण्याच्या हरीत न्यायाधिकरणाकडे दाद मागितली आहे. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीचा स्लॅब हटविण्यासंदर्भातील सुनावणीच्या दरम्यान त्यांनी दाखल केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. दरम्यान स्लॅबमुळे गोदावरीस निर्माण झालेल्या अडथळ्यांविषयी याचिकाकर्त्यांनी बाजू मांडली. पुढिल सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीतील प्रदुषणासंदर्भात पुण्याच्या हरीत न्यायाधिकरणात ललीता शिंदे, राजेश पंडीत, निशीकांत पगारे यांनी दाखल केलेल्या याचिकेदरम्यान त्र्यंबकेश्वरचा पुजा विधीनंतर उरलेले साहित्य आणि अन्य कचरा याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने कार्चाेली शिवारात कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याच्या प्रलंबीत प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर काचोर्लीच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता. यापूर्वी येथील नागरीकांनी विरोध करताना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाने याप्रकल्पास परवानगी दिल्यानंतरच पुढिल म्हणणे ऐकता येईल असे न्यायालयचे म्हणणे होते. परंतु आता मंडळाने प्रकल्पास मान्यता दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी गुरूवारी हरीत न्यायालयात दाद मागितली. दरम्यान, गोदावरी नदीवरील स्लॅब संदर्भातील अंतिम सुनावणीला प्रारंभ झाला आहे. न्यायाधिकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना कुशावर्ताचे ओव्हर फ्लो म्हणजे गोदावरी नदीच असल्याचा दावा करण्यात आला. गोदावरी नदीत गटार आणि नदीचे पाणी मात्र पाईपलाईनमध्ये बंद असा अजब प्रकार घडल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. २२ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.