शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

युवती या तेजोमय भारताची चैतन्यशक्ती

By admin | Updated: December 14, 2015 00:15 IST

यामिनी जोशी : राष्ट्रसेविका समितीतर्फे युवती संमेलन; जिल्ह्यातील ७५० युवतींचा सहभाग

नाशिक : मुलींकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनमुळे पालकांच्या काळजीत भर पडली आहे़ या अतिकाळजीपोटी पालक सतत छायेप्रमाणे आपल्या मुलींसोबत असतात़ मात्र पालकांची ही मानसिकताच मुलींना परावलंबित्वाकडे घेऊन चालली आहे़ मुलींना व्यावहारीक शिक्षणाबरोबरच पुढे जाण्यासाठी आत्मशक्तीची आवश्यकता असून, ती जागृत करण्याचे काम आता पालकांना करावे लागणार आहे़ कारण, आत्मशक्ती जागृत झालेल्या युवती या तेजोमय भारताची चैतन्यशक्ती आहेत, असे प्रतिपादन परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले़के़टी़एच़एम. महाविद्यालयात राष्ट्रसेविका समिती व स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या वतीने संघटनेच्या सहस्त्रचंद्रदर्शन पर्वाच्या निमित्ताने एकदिवसीय युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून जोशी बोलत होत्या़ पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सद्यस्थितीत मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावहारिक शिक्षण अत्यंत गरजेचे आहे़ योगविद्या धामच्या मानद प्राचार्य आशा वेरूळकर यांनी मार्गदर्शन करताना युवतींनी ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला़राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य मंजिरी कोल्हटकर यांनी आजच्या तरुणींनी स्वकेंद्रितपणातून बाहेर काढून ‘स्व’त्वाची जाणीव करून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे़या संमेलनाचा समारोप ‘समितीचे ८० वर्षांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाने झाला़ यामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इमानदार यांनी तरुणींना मार्गदर्शन केले तसेच वर्षभर अशा प्रकारची संमेलने घेण्याचा मनोदय व्यक्त केला़ या संमेलनात जिल्ह्यातील सुमारे ७५० युवतींनी सहभाग घेतला होता़ संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसेविका समिती व राणी लक्ष्मी स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)