शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड, ब्राह्मणगावला गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST

चांदवड : शहर व परिसरात तसेच ब्राह्मणगाव परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जोरदार बेमोसमी पाऊस झाला. यावेळी गाराही पडल्या.

ठळक मुद्देमेघगर्जनेसह पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावलीकाही भागात जोरदार गारांचा पाऊस झाला

चांदवड : शहर व परिसरात तसेच ब्राह्मणगाव परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जोरदार बेमोसमी पाऊस झाला. यावेळी गाराही पडल्या. त्यामुळे उघड्यावर असलेला शेतमाल, महिलांची वाळवणाची सुरू असलेली लगबगीत पावसाने एकच धावपळ उडाली. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक पावसाचे मोठ मोठे थेंब पडू लागले. उघड्यावर असलेला शेतमाल मका, कांदा झाकण्यासाठी ताडपत्रीचा शोध सुरू झाला. प्रारंभी पाऊस संथ गतीने होता तर सव्वातीनच्या सुमारास पावसाने वेग धरला. त्यात मोठ्या गाराही पडल्या. मेघगर्जनेसह पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावली. त्यात एप्रिल महिन्यात महिलांची कुरडया, पापड, मिरची, गहू वाळत घालणे आदी वाळवणाची कामे सुरू असल्याने त्यांची धावपळ उडाली, तर वाळवणांची कामे बाजूला सारून त्वरित झाकापाक करावी लागली काही भागात जोरदार गारांचा पाऊस झाला तर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, चांदवड परिसर सोडून इतरत्र मोठा पाऊस झाल्याची माहिती अद्याप प्राप्त नाही. या बेमोसमी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले असून, अर्धा तासात सर्वांची दाणादाण केल्याचे चित्र दिसून आले. या पावसाने उष्णता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ब्राह्मणगाव : परिसरात शनिवारी दुपारी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने ठिकठिकाणी गारा साचल्या होत्या. या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. येथे शनिवारी सकाळपासून दाट आभाळ होते व कडक ऊन असताना सायंकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने कांदा उत्पादकांची मोठी धावपळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्मा खूपच वाढला होता.गेल्या दोन दिवसांपासून आभाळही जमू लागल्याने कांदा काढणी सर्वत्र जोरात चालू असल्याने काढलेला कांदा वातावरणामुळे साठवणुकीसाठी चाळीत भरण्याचे काम सुरू आहे, मात्र आज पावसाने सर्वांची धावपळ केली आहे. आधीच काढलेल्या कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या कल कांदा साठवणुकीकडे आहे मात्र काढलेला बºयाच कांद्याची छाननी बाकी असल्याने चाळीत भरणे बाकी असतानाच आजच्या पावसाने शेतकºयांना प्लॅस्टिक कागद व अन्य संरक्षणात्मक उपाय करण्यास भाग पडले आहे.