शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

थाळ्या, टाळ्या वाजवत केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर आंदोलन केले. मागील आठवड्यात केंद्र सरकारने तूर डाळी सह ...

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर आंदोलन केले. मागील आठवड्यात केंद्र सरकारने तूर डाळी सह इतर डाळी परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना मारक ठरणारा आहे. वास्तविक देशात पंचेचाळीस लाख टन डाळीचे उत्पादन होत असून देशाची गरज बेचाळीस ते त्रेचाळीस लाख टन आहे. देशाअंतर्गत उत्पादन गरजेपेक्षा जास्त असूनही केंद्र सरकार सुमारे सात लाख टन डाळी परदेशातुन आयात करत असून त्यात नेमका कुणाचा फायदा आहे, असा सवाल प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी यावेळी बोलतांना केला. आंदोलनात तालुकाध्यक्ष महाजन, अमोल फरताळे, किरण चरमळ, वसंत झांबरे, शंकर गायके, शिवाजी निकम, संतोष रंधे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्येही पदाधिकारी, कार्यकर्त्यानी थाळ्या, टाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला.

फोटो- २१ येवला प्रहार

येवला येथे थाळ्या-टाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध करताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते.

===Photopath===

210521\21nsk_30_21052021_13.jpg

===Caption===

फोटो- २१ येवला प्रहार येवला येथे थाळ्या-टाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध करताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते.