शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पोलिसांच्या वाहनाला धडक देणारे कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली ...

त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जिल्हा न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अमृतधाम परिसरातून मंगळवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी सराज युसूफ काझी, इरफान रमजान शेख, दिलशाद समशोद्दिन अन्सारी, मुल्ला खान पूर्ण नाव माहीत नाही, असे म्हसरूळ शिवारात गाईला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून स्कॉर्पिओत क्रमांक (एमएच ०२ एनए ७७८४) जबरदस्तीने टाकून नेण्याचा प्रयत्न करत होते. सदर माहिती नियंत्रण कक्षाने पोलिसांना कळविली. रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस अंबादास केदार व सहकाऱ्यांनी काळ्या रंगाच्या वाहनाला थांबवण्यासाठी मंडलिक मळ्याजवळ पोलीस गाडी क्रमांक (एमएच १५ ईए ००४७) रस्त्यावर आडवी लावली. त्यावेळी त्याच रस्त्याने जाणारी स्कॉर्पिओ थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने स्कॉर्पिओ वेगाने चालवून अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व पोलीस वाहनाला धडक देऊन वाहन मुंबईच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले, तर चालक मुल्ला खान पळून गेला. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू केल्यावर त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.