शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भरधाव वाहनाने तिघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:24 IST

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या सापगाव फाट्यावर नाशिकहून भरधाव वेगाने येणाºया पिकअप जीपने दुचाकीनजीक उभे असलेल्या तिघांना उडविल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या सापगाव फाट्यावर नाशिकहून भरधाव वेगाने येणाºया पिकअप जीपने दुचाकीनजीक उभे असलेल्या तिघांना उडविल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. लक्ष्मण धोंडू गमे (५०, रा. अंबोली) व सोना शिवा गांगुर्डे (६०, रा. ब्राह्मणवाडे) अशी मृतांची नावे आहेत.मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्र्यंबकेश्वर जवळील सापगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला दुचाकी (क्र. एमएच १५ डीई ५८९५) उभी करून तिघे बोलत उभे होते. दरम्यान नाशिककडून भरधाव आलेल्या पिक अप व्हॅनने (क्र. एमएच ०२ एक्सए ४५७५) तिघांनाही धडक देऊन उडवून दिले. त्यातील लक्ष्मण गमे जागीच ठार झाले, तर सोना गांगुर्डे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. साहेबराव हनुमंता ताठे (३५, रा. अंबोली) हे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर पिकअपचालक घटना स्थळावून फरार झाला. अधिक तपास वरिष्ठ पालीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुंखे व हवालदार वझरे करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षसापगाव फाटा हे अपघात स्थळ म्हणून हल्ली ओळखले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे त्वरित दुभाजक बांधावेत तसेच ‘अपघाती जागा, वाहने हळू चालवा’ असा फलक लावावा, अशी सापगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.