शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्हा बॅँकेच्या २३ शाखांच्या विलीनीकरणाचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:41 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खर्चात कपात करण्यासाठी बॅँकेच्या ग्रामीण २३ शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बॅँकेने शाखांचे विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी (दि. १३) दिली.  ...

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खर्चात कपात करण्यासाठी बॅँकेच्या ग्रामीण २३ शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बॅँकेने शाखांचे विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी (दि. १३) दिली.  नोटाबंदी व कर्जवसुली न झाल्याने जिल्हा बॅँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. बॅँकेची ही स्थिती लक्षात घेऊन बॅँकेचा प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरु वात केली.   अल्प व्यवहार होत असलेल्या तोट्यातील २३ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. सदरच्या शाखा प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्च यामुळे या शाखा तोट्यात गेल्याने त्या संचालक मंडळाकडे सदरच्या बॅँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. संचालक मंडळाने २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. या झालेल्या निर्णयानुसार येत्या दि. ३० जूनपर्यंत सदरच्या शाखांचे विलीनीकरण नजीकच्या बॅँक शाखांमध्ये केले जाणार होते.  मात्र त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय होणार असल्याने शाखांचे विलीनीकरण करू नये अशी मागणी शेतकºयांकडून होत होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय, शेतकरी सभासद व विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय संचालक मंडळाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे अध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितले. 

टॅग्स :bankबँक