शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 18:40 IST

सिन्नर : कडवा कालव्यातून पाण्याची गळती होणारे पाणी तालुक्यातील विंचूर दळवी येथील भांगरे मळा परिसरात पिके पाण्याखाली जावून शेतकºयांचे नुकसान झाले आहे.

सिन्नर : कडवा कालव्यातून पाण्याची गळती होणारे पाणी तालुक्यातील विंचूर दळवी येथील भांगरे मळा परिसरात पिके पाण्याखाली जावून शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कालव्यातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहेत.कडवा कालव्याच्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनामूळे विंचूर परिसरात कालव्यालगतच्या शेतांमध्ये गळती होणारे पाणी साचून शेतीपिांचे नुकसान होत आहे. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने गळती होणारे पाणी शेतात साचून गहू, मका, गाजर आदी पिके सडली आहेत. भांगरे मळ्यातील बाबुराव भांगरे यांच्या शेताच्या लगत कालवा गेला आहे. त्यातून होणाºया पाण्याच्या गळतीमुळे महिनाभरापूर्वी पेरणी केलेला गहू शेतात पाणी साचून सडून गेला आहे. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी प्रभावी कामे करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

टॅग्स :Waterपाणी