शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कादवातर्फे एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:07 IST

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ठळक मुद्देमार्गदर्शन : कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शिबिरे

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.कादवा कार्यक्षेत्रातील चिंचखेड, वरखेडा, करंजवण, दिंडोरी, लखमापूर येथे ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ याबाबत बीव्हीजी ग्रुपचे भालचंद्र पोळ यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. भालचंद्र पोळ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाणी खतांचे योग्य नियोजन केल्यास उसाचे उत्पादन दुप्पट होणे सहज शक्य असून शेतकºयांनी हे तंत्र आत्मसात करून ऊस उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत शंका समाधान केले. अध्यक्ष श्रीराम शेटे यांनीही मार्गदर्शन केले.उत्पादकांना आवाहनराज्यात अनेक उत्पादक एकरी १५० टनांपर्यंत उस उत्पादन घेत आहेत; मात्र आपल्या कार्यक्षेत्रात सरासरी एकरी उत्पादन खूप कमी आहे, ते वाढणे अत्यंत गरजेचे आहे. कादवा शेतकºयांना ऊस वाढीसाठी सहकार्य, आवश्यक ते मार्गदर्शन, माफक दरात पाणी माती परीक्षण करून देत असून शेतकºयांनी ऊस वाढी योजनांचा लाभ घेत एकरी ऊस उत्पादन वाढवावे असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.