शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

चास येथे नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:54 IST

चास येथे नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील चास खोऱ्यातील चास येथील म्हाळुंगी नदीवर असलेल्या व भोजापूर धरणाखाली असलेला वसंत बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले. म्हाळुंगी नदीवर असलेला सदर बंधारा भरल्यानंतर चास शिवारातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. या बंधाऱ्यातील पाण्यावर शेकडो एकर शेती सिंचनाखाली येते. बंधाऱ्यातील पाण्यामुळे विहिरींची जलपातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा प्रश्न मार्गी लागतो. सदर बंधारा तुडुंब भरल्यानंतर पुढे नळवाडीपर्यंत पाणी पोहचले आहे. नदी प्रवाहित राहिल्यास तीन दिवसात पाणी संगमनेरपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. भोजापूरचे पूरपाणी कालव्यांना सोडून परिसरातील पाझर तलाव, बंधारे भरुन देण्याची मागणी नांदूरशिंगोटे, दोडी, कणकोरी, मानोरी, मऱ्हळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी कचरू खैरनार, भानुदास भाबड, दिलीप खैरनार, रामदास भाबड, शांताराम खैरनार, परशराम भाबड, मच्छिंद्र खैरनार, नवनाथ खैरनार, अर्जुन मेंगाळ, दीपक भाबड, बाळासाहेब भाबड, नजीम सय्यद, सुरेश भाबड, मुन्ना सय्यद, ज्ञानेश्वर भाबड, बाबूराव आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.