शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

बसस्थानकात पेटल्या चुली

By admin | Updated: June 5, 2017 00:24 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणेच्या शेतकऱ्यांनी संपादरम्यान अनोखे गांधीगिरी आंदोलन सुरु केले आहे.

 सटाणा : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणेच्या शेतकऱ्यांनी संपादरम्यान अनोखे गांधीगिरी आंदोलन सुरु केले आहे. एक गाव एक चूल असे या आंदोलनाचे स्वरूप असून, रविवारी दुपारपासून डांगसौंदाणे गावातून या आंदोलनाची सुरु वात करण्यात आली. जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला महिलांनी साडी चोळी व बांगड्याचा आहेर देवून त्यांच्या पुतळ्याचे महिलांच्या हस्ते दहन करण्यात आले.संपूर्ण गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत दुपारी एकत्र स्वयंपाक केला. आणि एकत्रच भोजन करून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या शासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे नागरिकांनी सांगितले . डांगसौंदाणे येथील सर्व शेतकरी कुटुंबांनी एकत्र येऊन सामूहिक स्वयंपाक व एकत्र भोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानक आवारात चुली पेटवून पिठलं-भाकरीचा स्वयंपाक करण्यात आला. तेथेच सगळ्यांनी एकत्र जेवणही केले. शेकडो पुरु ष शेतकऱ्यांसह महिलांचीही संख्या लक्षणीय होती. या आंदोलनाचे लोन आता गावागावत पसरण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी कुटुंबीयांनी सुरु केलेल्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे डांगसौंदाणे गाव चांगलंच चर्चेत आल आहे.