शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

वीरगावजवळ बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:04 IST

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देतिहेरी अपघात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगत वसलेल्या वीरगाव या गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नुकतीच गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यमार्गाने जाणाऱ्या वाहनांवर वीरगाव फाट्यानजीक काही अंशी अंकुश राहावा यासाठी वीरगाव येथील नागरिकांच्या आग्रहास्तव हे गतिरोधक संबंधित विभागाकडून गत चार ते पाच दिवसांपूर्वीच उभारण्यात आले आहेत; मात्र गतिरोधक उभारल्यानंतर या भागात पांढरे पट्टे व फलक संबंधित विभागाकडून न लावण्यात आल्याने येथे अनेक वाहनचालकांना अडचणींचाच सामना करावा लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचा आरोप वाहनचालकांसह वीरगाववासीयांनी केला आहे.सुदैवाने जीवितहानी नाहीमंगळवारी दुपारी नाशिककडून नंदुरबारकडे जाणाºया शिवशाही बसचा याच ठिकाणी तिहेरी अपघात झाला असून, यात अल्टो कारचालकासह शिवशाही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गतिरोधकाजवळ पुढे चालणाºया ट्रकने अचानक वेग कमी केल्याने शिवशाही बस व पाठीमागून येणारी अल्टो कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.