शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

शहरातील ब्रिटिशकालीन पूलही चर्चेत

By admin | Updated: August 4, 2016 01:21 IST

गोदावरी, दारणेचा रुद्रावतार : महाडच्या घटनेनंतर नागरिक चिंताग्रस्त

नामदेव भोर नाशिकमुंबई-गोवा महामार्गावर महाड पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेमुळे नाशिकमधील ब्रिटिशकालीन पूलही चर्चेत आले आहेत. शहरात विविध ठिकाणी १०० वर्षांहून अधिक वयोमान असलेले पूल असून, या पुलांच्या सुरक्षेविषयी नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. शहरात गोदावरी नदीवर अहल्याबाई होळकर पूल (व्हिक्टोरिया पूल), नाशिक-पुणे महामार्गावरचा दारणा नदीवरील पूल व वालदेवी नदीवरील नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या उपनगरांना जोडणारा पूल आदि ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आले आहेत. यातील होळकर पूल व वालदेवी पुलाला पर्यायी समांतर पूल तयार करण्यात आले असले तरी नाशिक-पुणे महामार्गावरील दारणा नदीवरील पुलाला समांतर पूल तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे. अशा परिस्थितीत पळसे आणि चेहेडी गावांच्या मध्ये असलेला हा पूल नाशिक व पुण्यासारख्या महानगरांना जोडणारा एकमेव दुवा आहे. माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतींसह संपूर्ण सिन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी नाशिकला येण्या-जाण्यासाठी हाच मार्ग आहे. या पुलाच्या कठड्याचा काही भाग कोसळलेला असून, पुलावर मोठमोठे खड्डे आहेत. अशा स्थितीत जिल्ह्णात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी आणि दारणेने रुद्रावतार धारण केला असतानाच महाड येथे मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची बातमी समजल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची विशेष काळजी घेण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)