शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणावेत

By admin | Updated: July 4, 2014 00:16 IST

ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणावेत

 

सिन्नर : आयुष्यातील पन्नास वर्षे ज्ञानेश्वरीचे पारायण केलेल्या भक्तास थोड्या थोड्या गोष्टींचा राग येत असेल तर केलेल्या पारायणाची किंमत शून्य होते. ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य महाराज यांनी केले. माळेगाव येथील एका कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभासाठी ते सिन्नर येथे आले होते. त्यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शंकराचार्य यांच्या सिन्नरभेटीची माहिती समजताच भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी शंकराचार्य यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी पसायदानात निवृत्तिनाथांकडे पुष्पक मागण्या केल्या आहेत. परंतु संत निवृत्तिनाथांनी एवढेच सांगितले आहे की, ज्ञानेश्वरी ग्रंथात जे विचार उपदेशिले आहेत. ते जो भक्त आचारणात आणील त्याला आशीर्वाद दिले आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपदा वेदानेही आचरणाला महत्त्व दिले आहे.दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्याने त्यांनी प्रवचन आवरते घेतले. यापूर्वी एक महिन्यांपूर्वीही त्यांनी सिन्नर येथील भैरवनाथ मंदिरात धावती भेट दिली. त्यावेळीही ते घाईगर्दीत असल्याने त्वरित निघून गेले. त्यावेळीही भक्तांचा त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळेसही भाविकांना अशीच निराशा झाली. (वार्ताहर)मालेगावी शिवसेनेची बैठकमालेगाव : शिवसेनेच्या माझा महाराष्ट्र - भगवा महाराष्ट्र अभियानाअंतर्गत येथे स्थानिक शिवसैनिकांची बैठक झाली. त्यात आमदार दादा भुुसे, बंडूकाका बच्छाव, संजय दुसाने, कैलास तिसगे, नथू देसले आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर - तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)