शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

ब्राह्मणगाव ग्रामपंचायत आता विजेसाठी स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:11 IST

येथे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत दोन लाख साठ हजार रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी विजेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या सोलर पॅनलमुळे ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वयंपूर्ण झाली असून, या सोलर संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य लता विलास बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.

ब्राह्मणगाव : येथे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत दोन लाख साठ हजार रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी विजेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या सोलर पॅनलमुळे ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वयंपूर्ण झाली असून, या सोलर संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य लता विलास बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या १० टक्के निधीतून अंगणवाडीतील लहान मुलांसाठी उत्तम पोषण आहार म्हणून गूळ शेंगदाण्याचे पाकीट प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे, सरपंच सरला अहिरे, मविप्र उपसभापती राघो अहिरे, भाजपाचे डॉ. विलास बच्छाव, सदस्य किरण अहिरे, विनोद अहिरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, उपसरपंच विठाबार्इं अहिरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अंगणवाडीत ग्रामपंचायतीच्या १० टक्के निधीतून महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन मशीनचे उद्घाटन सरपंच सरला अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील विविध मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, महिला कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत