शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वन हद्दीत गाळ काढण्यास अडसर

By admin | Updated: May 16, 2017 01:12 IST

नाशिक : गाळयुक्त शिवार’ योजनेच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी यंत्रणा प्रयत्त्न करीत असताना बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी वन कायद्याचा अडसर येत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी शासकीय यंत्रणा एकीकडे प्रयत्त्न करीत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात वन खात्याच्या ताब्यात असलेले पाझर तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी वन कायद्याचा अडसर येत असून, त्यामुळे शासनाच्या या योजनेला खीळ बसत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी सरकारकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीत जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी सरकारचे याकडे लक्ष वेधले. जिल्ह्णात सर्वत्र गाळ काढण्याचे कामे केली जात असताना पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यांमध्ये गाळ काढण्याच्या कामाबाबत दिसत असलेल्या उदासीनतेबाबत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील आदिवासी डिसेंबर महिन्यानंतर रोजगारासाठी शहरीभागाकडे धाव घेत असल्यामुळे जवळपास ८० टक्के गावे रिकामी होतात अशा परिस्थितीत गाळ काढण्यासाठी स्थानिक पातळीवर लोकसहभाग मिळत नसल्याने या तालुक्यांमध्ये गाळ काढण्याच्या उपक्रमास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चर्चिली गेली त्याचबरोबर आदिवासी भागात प्रामुख्याने वन खात्याच्या ताब्यातील जागेवरच पाझर तलाव, बंधारे बांधण्यात आल्याने या भागात शिरकाव करू देण्यास वन कायद्याचा अडसर येत असल्याची बाबही जलसंधारण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वन खाते काही ठिकाणी गाळ काढण्यास अनुमती देत असले तरी, तो वाहून नेण्यासाठी रस्त्याचा वापर करू देत नसल्यामुळे गाळ काढूनही उपयोग होत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. अशीच बाब नांदुरमधमेश्वर धरणालगतच्या अभयारण्य परिसरात आहे. अभयारण्याच्या नावाखाली वनखाते गाळ काढू देण्यास नकार देत असल्याने शाासनाची गाळमुक्त धरण, गाळयुक्तशिवार ही योजना यशस्वी कशी होणार? असा सवालही यावेळी करण्यात आला.