शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:04 IST

मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मालेगावी कॅम्प रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून युरिया घेण्यासाठी शेतकरी रांगा लावत आहेत. शिवाय युरियाची चढ्या दराने विक्री होत असल्याने ग्रामीण भागामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही सूचना न देता युरिया संपला असा फलक लावण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात डॉ. राजेंद्र ठाकरे, संदीप ठाकरे, दिनेश पवार, शुभम पवार, मीरा खोमणे, शाहूबाई दळवी, रामदास कचवे, अर्चना अहिरे, अमोल पवार, अशोक वाघ, अतुल अहिरे, जयवंता गरूड आदी शेतकºयांनी सहभाग घेतला होता.पोलीस बंदोबस्त युरिया संपल्याने संबंधित शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बफर स्टॉकमध्ये चारशे गोण्या शिल्लक असल्याचे सांगितले. तहसीलदारांनी पुन्हा शेतकºयांची बैठक घेऊन शिल्लक असलेला युरिया वाटण्याची सूचना केली. त्यानुसार २५० शेतकºयांना प्रत्येकी एक-एक गोणी देण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Nashikनाशिक