शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आढळल्या रिकाम्या गोण्या : नोटीस बजावणारबोगस खतांच्या

By admin | Updated: October 15, 2015 23:54 IST

संशयावरून आरईत छापा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून गुरुवारी (दि. १५) सायंकाळी भरारी व गुणवत्ता निरीक्षक पथकाने बागलाण तालुक्यातील आरई येथे एका खत विक्रेत्या दुकानावर छापा टाकला. छाप्यात विद्राव्य खतांच्या आठ रिकाम्या गोण्या आढळल्याने खत विक्रेत्यास याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बोगस खते बनविण्याच्या तक्रारीवरून छापा टाकण्यास गेलेल्या भरारी पथकाला रिकाम्या गोण्यांचा पंचनामा करण्याची वेळ आली. काल दुपारी कृषी विभागात याबाबतची तक्रार येताच जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे, जिल्हा मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी आरई (बागलाण) येथे जाण्याचा निर्णय घेतला. आरई येथे संतोष बोरसे नामक खते विक्रेत्याच्या दुकानात छापा टाकला असता तेथे पुणे येथील एका कंपनीच्या नावे नवीन कोऱ्या विद्राव्य खतांच्या आठ रिकाम्या गोण्या आढळल्या. या नवीन खतांच्या रिकाम्या गोण्या कशा? अशी विचारणा यावेळी पथकाने बोरसे यांच्याकडे केली. या दुकानात बोगस खते बनविण्यात येत असल्याचा कृषी विभागाच्या भरारी पथकाला संशय असून, खत विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस व कृषी अधिकारी सुनील विटनोर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)