शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

नांदगावातील स्थितीबाबत भाजपचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:17 IST

नांदगाव : महापूर ओसरून एक आठवडा होत आला तरीदेखील शहरातील दलदल ‘जैसे थे’ असून, ठिकठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली असल्याने ...

नांदगाव : महापूर ओसरून एक आठवडा होत आला तरीदेखील शहरातील दलदल ‘जैसे थे’ असून, ठिकठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत तर भाजप ओबीसी मोर्चा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

या घटनेला कोण जबाबदार आहे नागरिक की प्रशासन, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. १२ वर्षांपूर्वी पालिकेने खरेदी केलेली अग्निशमन दलाची गाडी अजून बंद खोलीत डांबून ठेवली आहे. शहर स्वच्छतेसाठी मनमाड, मालेगावहून गाड्या व मनुष्यबळ बोलवावे लागले. शाकंबरी व लेंडी नदी पुलाच्या मोऱ्या बंद असल्याने पुलावरून पाणी चढले. लेंडी नदीच्या पुलाची उंची वाढवावी, दोन्ही किनारी तटबंदी (संरक्षण भिंत) करावी. १२ वर्षांपूर्वीच्या विस्थापितांचे पालिकेने बांधलेल्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन करावे. अशा मागण्या भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप यांनी केल्या आहेत.