शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

त्र्यंबकला भाजपाची रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:45 IST

भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, अशा आवाहनाचे पत्रक घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर : भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, अशा आवाहनाचे पत्रक घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले. बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ या उद्देशाने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. यासाठी अडीच वर्षांत सरकारने ४०,००० कोटींची गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी करणारे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे असा दावा भाजपाने केला आहे.भाजपाने नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन काळा पैसा बाळगणारांचे कंबरडे मोडले. वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) निर्णय घेऊन देशभर एकच कर प्रणाली लागू केली. तीन वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण न घडता पारदर्शी कारभार करण्यात येत आहे. याशिवाय गरिबांसाठी सामाजिक लाभाच्या योजनांचा निधी थेट त्यांच्या खात्यावर जमा करणे, अधिकाराचे विकेंद्रीकरण आदीं केंद्र सरकारच्या निर्णयासह राज्य सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कृषी सिंचनाच्या वेगवेगळ्या योजना, जलयुक्त शिवार, शेतीला चालना आदी असंख्य निर्णय घेऊन राज्य सरकारने यशस्वी कामिगरी करून राज्य सरकारने इतर सरकारपेक्षा वेगळी कामिगरी करु न दाखिवली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.