शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

त्र्यंबकला भाजपाची रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:45 IST

भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, अशा आवाहनाचे पत्रक घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर : भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, अशा आवाहनाचे पत्रक घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले. बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ या उद्देशाने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. यासाठी अडीच वर्षांत सरकारने ४०,००० कोटींची गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी करणारे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे असा दावा भाजपाने केला आहे.भाजपाने नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन काळा पैसा बाळगणारांचे कंबरडे मोडले. वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) निर्णय घेऊन देशभर एकच कर प्रणाली लागू केली. तीन वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण न घडता पारदर्शी कारभार करण्यात येत आहे. याशिवाय गरिबांसाठी सामाजिक लाभाच्या योजनांचा निधी थेट त्यांच्या खात्यावर जमा करणे, अधिकाराचे विकेंद्रीकरण आदीं केंद्र सरकारच्या निर्णयासह राज्य सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कृषी सिंचनाच्या वेगवेगळ्या योजना, जलयुक्त शिवार, शेतीला चालना आदी असंख्य निर्णय घेऊन राज्य सरकारने यशस्वी कामिगरी करून राज्य सरकारने इतर सरकारपेक्षा वेगळी कामिगरी करु न दाखिवली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.