शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

भुजबळ यांच्या कारागृह मुक्कामाने समता परिषद चिंतित : बैठक :

By admin | Updated: April 27, 2017 18:24 IST

ओबीसींची नव्याने जनगणना करण्याचा ठराव

नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे (ईडी) गेल्या वर्षभरापासून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचा कारागृहातील मुक्काम वाढल्याने त्यांच्या अनुपस्थितीने परिषदेच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याने परिषदेच्या राज्य कार्यकारिणीत चिंता व्यक्त करण्यात आली. देशातील ओबीसींची नव्याने तातडीने जनगणना करून त्याची आकडेवारी घोषित करण्यात यावी, असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नगर येथे नुकतीच पार पडली. त्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आघाडी सरकारच्या कालावधीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना हाती घेतली होती. मात्र केंद्रात सरकार बदलल्यानंतर ओबीसींची जनगणना पूर्ण करण्यात आली नाही. विशेष म्हणजे देशतील एससी तसेच एसटी या प्रवर्गाची जनगणना सरकारने पूर्ण करून त्याची आकडेवारी घोषित केली. त्यामुळे देशातील ओबीसींची नव्याने जनगणना होऊन त्याची आकडेवारी तातडीने घोषित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुका पातळीपासून केंद्र सरकारपर्यंत निवेदन प्रसंगी आंदोलन करण्यात येऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असा ठराव करण्यात आला.