शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

भागवत कथा श्रवणाने आचरणात होतो बदल

By admin | Updated: September 21, 2015 23:34 IST

संजय कृष्ण सलीलजी महाराज : गणेशोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

येवला : दुसऱ्याचे चांगले चिंता, देव तुमची चिंता करेल. खऱ्या मदतीची ज्याला गरज आहे त्यांनाच मदत करा. भागवत कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल होतो, असे ेविचार वृंदावनचे महाराज डॉ. संजय कृष्ण सलीलजी यांनी व्यक्त केले.येवल्यात माउली लॉन्स येथे ९ ते शुक्र वार २५ सप्टेंबर या कालावधीत दुपारी ३ वाजता श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते. महाराजांचा सत्कार पारख यांनी, तर प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाचा पगडी देऊन डॉ. सलीलजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.नारायण सेवा संस्था अपंग, अनाथ बालकांना सांभाळते, त्यांना त्यांच्या पायावर उभे करते. तेच काम पारख करीत आहेत, असेही डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज यांनी सांगितले. आई या शब्दात मोठी ताकद आहे. यावर रामायण कथेतील दृष्टांत देताना महाराज म्हणाले की, जानकीने ज्यावेळी मंदोदरीला आई म्हणून हाक मारली तेव्हा रागाच्या भरात शाप देण्यासाठी आलेल्या मंदोदरीने जानकीला आशीर्वाद दिला, एवढी ताकद आई या एका शब्दात आहे. विचार चागले ठेवा, सर्व चांगले होते. भागवत गोविंदाचे रूप असल्याचे महाराजांनी सांगितले. यावेळी पंकज पारख, अंबादास बनकर, किशोर दराडे, अजय सोनी, सुशीलभाई गुजराथी, रामेश्वर कलंत्री, कालिदास खैरे, हर्षद पारख, प्रतिभा पारख, निवृत्तीतात्या लहरे, देवचंद गायकवाड, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, वसंत पवार, विठ्ठलराव शेलार आदिंसह परिसरातील भाविक उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त स्व. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्था व नारायण सेवा संस्था उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू आहे. (वार्ताहर)