शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

भागवत कथा श्रवणाने आचरणात होतो बदल

By admin | Updated: September 21, 2015 23:34 IST

संजय कृष्ण सलीलजी महाराज : गणेशोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

येवला : दुसऱ्याचे चांगले चिंता, देव तुमची चिंता करेल. खऱ्या मदतीची ज्याला गरज आहे त्यांनाच मदत करा. भागवत कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल होतो, असे ेविचार वृंदावनचे महाराज डॉ. संजय कृष्ण सलीलजी यांनी व्यक्त केले.येवल्यात माउली लॉन्स येथे ९ ते शुक्र वार २५ सप्टेंबर या कालावधीत दुपारी ३ वाजता श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते. महाराजांचा सत्कार पारख यांनी, तर प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाचा पगडी देऊन डॉ. सलीलजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.नारायण सेवा संस्था अपंग, अनाथ बालकांना सांभाळते, त्यांना त्यांच्या पायावर उभे करते. तेच काम पारख करीत आहेत, असेही डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज यांनी सांगितले. आई या शब्दात मोठी ताकद आहे. यावर रामायण कथेतील दृष्टांत देताना महाराज म्हणाले की, जानकीने ज्यावेळी मंदोदरीला आई म्हणून हाक मारली तेव्हा रागाच्या भरात शाप देण्यासाठी आलेल्या मंदोदरीने जानकीला आशीर्वाद दिला, एवढी ताकद आई या एका शब्दात आहे. विचार चागले ठेवा, सर्व चांगले होते. भागवत गोविंदाचे रूप असल्याचे महाराजांनी सांगितले. यावेळी पंकज पारख, अंबादास बनकर, किशोर दराडे, अजय सोनी, सुशीलभाई गुजराथी, रामेश्वर कलंत्री, कालिदास खैरे, हर्षद पारख, प्रतिभा पारख, निवृत्तीतात्या लहरे, देवचंद गायकवाड, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, वसंत पवार, विठ्ठलराव शेलार आदिंसह परिसरातील भाविक उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त स्व. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्था व नारायण सेवा संस्था उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू आहे. (वार्ताहर)