शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

राष्ट्रभाषा संपर्काचेउत्तम माध्यम

By admin | Updated: October 4, 2015 23:32 IST

दिंडोरी : कावळे विद्यालयात चर्चेतील सूर

दिंडोरी : प्रत्येक प्रांताची एक बोलीभाषा असते. बोली हे आपापसातील भावभावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत येथील कावळे विद्यालयात झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आले.कादवा साखर कारखाना कार्यस्थळावरील बी. के. कावळे माध्यमिक विद्यालयात हिंदी सप्ताहानिमित्त मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला. प्रांतापलीकडे जाताना बोलीभाषेला मर्यादा येतात. तेव्हा राष्ट्रभाषा ही संपर्क माध्यम म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते, असे विचार वरखेडा येथील सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सुबोध प्रधान यांनी यावेळी व्यक्त केले. कितीही यंत्रे शोधली तरी ती कधी बोलत नाहीत. शेवटी माणसांची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही काही वक्त्यांनी सांगितले. या प्रसंगी प्रितेश पवार, आकांक्षा महाले, विलास शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. हिंदी भाषेची महती स्पष्ट केली. हिंदी सप्ताहात विद्यालयात काव्यवाचन, हस्ताक्षर, निबंध लेखन आदि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन ऋतुजा सोनवणे हिने केले. आभार विठ्ठल संधान यांनी केले. मुख्याध्यापक लक्ष्मण महाडिक यांनी सुबोध प्रधान, कृषी अधिकारी नरेंद्र राऊत यांचे स्वागत करून सत्कार केला़ (वार्ताहर)