शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

प्राध्यापकांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:11 IST

नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक महासंघाने सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची औपचारिक घोषणा बुधवारी (दि. १०) मुंबईत एमस्फुक्टोच्या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनिर्णय : एमस्फुक्टोच्या बैठकीत घोषणेची शक्यता

नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक महासंघाने सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची औपचारिक घोषणा बुधवारी (दि. १०) मुंबईत एमस्फुक्टोच्या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन पुढे सुरूच ठेवण्यात आले होते. प्राध्यापक महासंघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय अध्यापक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेऊन प्राध्यापकांनी लढा सुरूचठेवला होता. नाशिकमधील प्राध्यापकांनी ओझर व नाशिक दौºयावर असलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. (पान २ वर)प्राध्यापकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी (दि.८) झालेल्या बैठकीत मागण्यांविषयी लेखी आश्वासन देत प्राध्यापकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी मुंबईत एमस्फुक्टोची बैठकीत केली जाणार आहे.रिक्त जागांवर भरतीचे आश्वासनप्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी शंभर टक्के पदे भरण्याचे आश्वासनासह शिक्षकीय संवर्गाची ६० टक्के शिक्षकांची पदे व उर्वरित ४० टक्के पदे तासिका तत्त्वावर भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तसेच संप काळातील ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना देण्याची कार्यवाही करण्यासोबतच सातव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याची माहिती स्फुक्टोचे उपाध्यक्ष नंदू पवार यांनी दिली आहे, तर प्राध्यापकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली जुन्या पेन्शन योजनेची मागणी सरकारने धुडकावून लावली आहे. तसेच विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाºया कर्मचाºयांना नियमित करण्यासंदर्भात सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती आणि संप काळातील वेतनाची मागणी मान्य झाल्याने प्राध्यापक संघाने नरमाईची भूमिका घेत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.