शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या दुर्लक्षामुळेच शेतकरी

By admin | Updated: February 16, 2017 01:53 IST

सरकारच्या दुर्लक्षामुळेच शेतकरी

हताश : सुप्रिया सुळे नाशिक : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असून, शेतकऱ्यांविषयी सरकारच्या या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करताना आघाडी सरकार विरोधात शेतकरी हिताचा बनाव करणाऱ्या संघटना आज सत्तेत सहभागी असून, त्यांचे नेते गप्प का आहेत, असा सवालही उपस्थित करीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवरही निशाणा साधला. नाशिक येथील वालझाडे मंगल कार्यालयात महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी शेतात पेटवून दिलेले कांदे उंचावून युती सरकारने शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटल्याचे सांगितले. डोंगरे यांच्या शेतातील जळालेले कांदे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत पोहोचविणार असून, उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी यातील काही जळालेले कांदे पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व निवडणुकांनंतर सत्ता स्थापन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेस हा प्रथम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.