शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आदिवासी भागातील बँका आऊट आॅफ रेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:42 IST

पेठ : ऐन शेतीकामाच्या गडबडीत आदिवासी शेतकरी गुंतला असतांना पेरणी व लावणीसाठी पैशांची गरज म्हणून बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेठ सह करंजाळी व कोहोर येथील बँकासमोर तासनतास रांगा लाऊन ताठकळत ऊभे राहण्याची वेळ आली असून यामुळे ग्राहकांचे ऐन पावसाळ्यात हाल सोसावे लागत आहेत.

ठळक मुद्देग्राहकांचे हाल : शेतीची कामे सोडून बँकासमोर लागल्यात रांगा

पेठ : ऐन शेतीकामाच्या गडबडीत आदिवासी शेतकरी गुंतला असतांना पेरणी व लावणीसाठी पैशांची गरज म्हणून बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेठ सह करंजाळी व कोहोर येथील बँकासमोर तासनतास रांगा लाऊन ताठकळत ऊभे राहण्याची वेळ आली असून यामुळे ग्राहकांचे ऐन पावसाळ्यात हाल सोसावे लागत आहेत.पेठ तालुक्यात पेठ, करंजाळी व कोहोर या तीनच गावांना बँकाची सुविधा असून या ना त्या कारणाने बँक व्यवहार सतत ठप्प होण्याचे प्रकार वाढत आहेत. आदिवासी शेतकरी वर्षभर मजूरी करु न बी बियाणे खरेदी साठी काही रक्कम बँकेत जमा करतात. आता पेरणी व भात लावणीची वेळ आल्याने बी बियाणे व खते खरेदीसाठी पैसे आवश्यक असल्याने शेतकर्यांना बँकेत चकरा माराव्या लागत असून इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने बँकाची स्थिती बिकट झाली आहे. अनेक ग्राहकांना तासनतास रांगेत ऊभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.आदिवासी विकास परिषदेचे निवेदनपेठ येथील बँक आॅफ महाराष्ट्राचे ठप्प झालेले व्यवहार व ग्राहकांचे होणारे हाल याबाबत आखील भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शाखाधिकार्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. बँकेच्या तांत्रिक समस्या सोडवून ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी या मागणीचे निवेदन शाखाधिकारी प्रशांत कुमार सिंग यांना देण्यात आले. याप्रसंगी गणेश गवळी, हरिदास भुसारे, ओमकार भोये, राजेंद्र बोरसे, भूषण चौधरी, मनोहर भोये, महेश गवळी आदी उपस्थित होते.पेठ येथील बँकेसमोर ग्राहकांची लागलेली रांग तर दुसर्या छायाचित्रात शाखाधिकारी प्रशांत कुमार सिंग यांना निवेदन देतांना गणेश गवळी, हरिदास भुसारे, ओमकार भोये, राजेंद्र बोरसे, भूषण चौधरी आदी.