शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बळीराजाची जागा घेतली ट्रॅक्टरने, कनाशीत साजरा झाला ट्रॅक्टर पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

------------------------ संकल्पना प्रत्यक्षात भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. ती कसण्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक ...

------------------------

संकल्पना प्रत्यक्षात

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. ती कसण्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे बैलजोडीला ओळखले जाते. वर्षभर शेतीत राबल्यानंतर त्यांचे ऋण काहीअंशी फेडता यावेत म्हणून महाराष्ट्रात बैलपोळ्याची पद्धत रूढ झाली. पण वाढती लोकसंख्या, कुटुंबासह शेतीचे विभाजन, खेड्यांचे होत असलेले शहरीकरण, मजूरटंचाई व शेतीचे आधुनिकीकरण अशा अनेक कारणांनी गुरांसह बैलांचा वापर कमी झाला व त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या यंत्रांनी घेतली व जवळपास ऐंशी टक्के शेतीची कामे याद्वारेच होऊ लागली. ट्रॅक्टरमालकांनी बैलपोळ्याची पारंपरिक पद्धती जोपासत आधुनिक पद्धतीने पोळा साजरा करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.

-----------------------------

आधुनिक पद्धतीने शेतीला सुरुवात झाल्यानंतर मशागतीसाठी ट्रॅक्टरचा प्रवेश शेतीत झाला. शेतकऱ्याचा मित्र म्हणवणारा बैल शेतीतून हळूहळू हद्दपार झाला. बैलांच्या कमतरतेमुळे सर्वत्र शेतीची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. बैल पोळ्याबरोबर ट्रॅक्टर पोळा साजरा करावा म्हणून बैलजोडीला प्रथम प्राधान्य देत पाठीमागे गावातून २५ ट्रॅक्टरची मिरवणूक काढून बैलपोळा साजरा केला.

- सुनील देसाई, कनाशी (०७ कळवण १)

070921\07nsk_17_07092021_13.jpg

०७ कळवण १